The Sapiens News

The Sapiens News

पाक बरोबर नक्की काय करायला हवं ?

मोदीजी, परंतू तरीही ही कारवाई अपूर्ण वाटते जशी वरवरची मलमपट्टी. मोदीजी किती दिवस आग विझवणार ते लावणार नी आपण विझवणार. प्रश्न तेव्हाच सुटेल जेव्हा आग नाही आग लावणाऱ्या नापाकि आर्मीचे 5,10 कर्नल, ब्रिगेड संपवालं. कारण खरी आगलावणारी नीच बुद्धी ती आहे. आणि हो त्यांचे येथे येऊन मारू शकता तर आपले तेथे जाऊन का नाही मारू शकतं अतिरेकी होवून, एक सांगू ? जोवर नापाकि आर्मीचे अधिकारी भाजत नाही, त्यांच्या कुटुंबातील लोक तडपून मरत नाही, त्यांच्या संपत्तीला झळ पोहचत नाही तोवर हे थांबणे अशक्य आहे. कारण या आर्मीने जनतेची धर्म व गरिबीची गोळी देऊन भाकरीवर व एका खोट्या व्हिडीओवर मरायला पाठवण्याची चलाखीने तजवीज केली आहे. असे ही त्यांचाही या दुनियेवर नाही जन्नतवर विश्वास आहे तेथे त्यांना 72 हूर भेटता ना. मूर्खांची पैदास नीच रानटी……
असो त्यांचं जाऊ द्या तुम्ही ऐकाच माझं ठोकाच 5,10 top चे.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts