भाडे करार व कोणत्याही प्रकारच्या नोटरी वा करारा करिता वा सरकारी कामा करिता वापरले जाणारे 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प बंद झाले आहे. त्याचे कारण आहे तुमची आमची लाडकी बहीण योजना आता कोणताही करार वा खाजगी वा सरकारी कामासाठी जनतेला किमान 500 रुपयांचे स्टॅम्प वापरावे लागणार आहे. (बोलभिडूच्या सौजन्याने)
याचा सरळ साधा अर्थ
सरकार आपल्या खजिन्यातून एक छदाम ही देत नाही. जनतेच्या खिशाला कातरी लावल्या शिवाय लोक कल्याणकारी योजना येत नाही.
Vote Here
Recent Posts
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात EAM जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करणार
The Sapiens News
January 12, 2025
पोलीसने ताणली वेटरवर रिव्हॉल्व्हर
The Sapiens News
January 12, 2025
त्रियुगीनारायण येथे भजन गायक हंसराजने केले आपल्याच पत्नी बरोबर पुन्हा लग्न
The Sapiens News
January 12, 2025
रामलाला प्राण प्रतिष्ठाचा पहिला वर्धापन दिन, तीन दिवसीय उत्सव
The Sapiens News
January 11, 2025